Emotional Status In Marathi/ भावनिक स्टेटस मराठी
![]() |
Emotional status in marathi |
Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी भावनिक स्टेटस घेऊन आले आहे.
या पोस्टमधे भावनिक स्टेटस मराठी,Emotional Status In Marathi, Emotional Quotes In Marathi, Emotional Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.
Emotional Status In Marathi/ भावनिक स्टेटस मराठी
![]() |
Emotional status in marathi |
ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही
त्यात नाक खुपसले
की तोटाच होतो.
_____________________________________________
ज्यांना जास्त गोष्टींची
हाव असते त्यांना
प्रत्येक गोष्टीची कमतरता असते.
_____________________________________________
सेवा जग फुलविते पण
प्रीति मन फुलविते.
_____________________________________________
सौंदर्य हे वस्तूत नसते,
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
_____________________________________________
वेदना फक्त ह्दयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर कदाचित ङोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती. शब्दांचा आधार घेऊन जर दुःख व्यक्त करता आले असते. तर कदाचित कधी अश्रूंची गरज भासली नसती.
_____________________________________________
हृदयासारख सोपे नाही काही या जगात
तोडायला मनाला गरज नसते पंखांची,
स्वप्नांच्या आकाशी ऊडायला.
_____________________________________________
जी गोष्ट आपल्या नशीबात नसते.
ती गोष्ट देवाकडे मागण्यात
काहीच अर्थ नसतो.
_____________________________________________
अश्रू कितीही प्रामाणिक असले,
तरीही भूतकाळ परत आणण्याची
ताकत त्यांच्यात नसते.
_____________________________________________
काळ फक्त माणसाचं वय वाढवतो.
आठवणींना वार्धक्याचा
शाप नसतो
_____________________________________________
आपल्यामुळे कुणाचतरी ‘अडत’ …
हि भावना
सुखावणारी असते !!!
_____________________________________________
![]() |
Emotional status in marathi |
माणसं केलेले उपकार
विसरून जातात मात्र,
हवेत विरून जाणारे शब्द लक्ष्यात ठेवतात.
_____________________________________________
मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू
शकतो पण मनाने हरलेला व्यक्ती
पुन्हा जिंकू शकत नाही.
_____________________________________________
खुप विश्वास होता काही लोकांवर
पण इतक्या लवकर बदलतील
वाटल नव्हतं.
_____________________________________________
आपण काही लोकांसाठी स्पेशल
असतो पण फक्त
काही काळासाठी.
_____________________________________________
जेव्हा आपल्याला गरज असते
तेव्हाच लोक आपल्याला
एकटं सोडून जातात.
_____________________________________________
जग बदलायला काही वेळ लागतो
पण आपली माणसं
बदलायला क्षण लागतो.
_____________________________________________
जेव्हा त्रास जास्त होतो तेव्हा
व्यक्ती रडत नाही शांत बसतो.
_____________________________________________
खिशाला थोडं छिद्र काय पडलं
पैश्या पेक्षा जास्त तर नाती सरकली.
_____________________________________________
Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तसेच तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुमच्या social media accounts वरही share करा.
Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.
🙏…धन्यवाद…🙏