भावनिक स्टेटस मराठी/ Emotional Status In Marathi/ Emotional Quotes In Marathi

Emotional Status In Marathi/ भावनिक स्टेटस मराठी

Emotional status in marathi
Emotional status in marathi

Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी भावनिक स्टेटस घेऊन आले आहे.


या पोस्टमधे भावनिक स्टेटस मराठी,Emotional Status In Marathi, Emotional Quotes In Marathi, Emotional Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.

Emotional Status In Marathi/ भावनिक स्टेटस मराठी

Emotional status in marathi
Emotional status in marathi

ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही 

त्यात नाक खुपसले 

की तोटाच होतो.

_____________________________________________


ज्यांना जास्त गोष्टींची

 हाव असते त्यांना

 प्रत्येक गोष्टीची कमतरता असते. 

_____________________________________________


सेवा जग फुलविते पण 

प्रीति मन फुलविते. 

_____________________________________________


सौंदर्य हे वस्तूत नसते, 

पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. 

_____________________________________________


वेदना फक्त ह्दयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर कदाचित ङोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती. शब्दांचा आधार घेऊन जर दुःख व्यक्त करता आले असते. तर कदाचित कधी अश्रूंची गरज भासली नसती. 

_____________________________________________


हृदयासारख सोपे नाही काही या जगात 

तोडायला मनाला गरज नसते पंखांची,

 स्वप्नांच्या आकाशी ऊडायला. 

_____________________________________________


जी गोष्ट आपल्या नशीबात नसते. 

ती गोष्ट देवाकडे मागण्यात

 काहीच अर्थ नसतो. 

_____________________________________________


अश्रू कितीही प्रामाणिक असले,

 तरीही भूतकाळ परत आणण्याची

 ताकत त्यांच्यात नसते. 

_____________________________________________


काळ फक्त माणसाचं वय वाढवतो. 

आठवणींना वार्धक्याचा 

शाप नसतो 

_____________________________________________


आपल्यामुळे कुणाचतरी ‘अडत’ …

 हि भावना

 सुखावणारी असते !!! 

_____________________________________________


Emotional status in marathi
Emotional status in marathi


माणसं केलेले उपकार 

विसरून जातात मात्र,

हवेत विरून जाणारे शब्द लक्ष्यात ठेवतात. 

_____________________________________________

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू 

शकतो पण मनाने हरलेला व्यक्ती

 पुन्हा जिंकू शकत नाही.

_____________________________________________

खुप विश्वास होता काही लोकांवर 

पण इतक्या लवकर बदलतील

 वाटल नव्हतं.

_____________________________________________

आपण काही लोकांसाठी स्पेशल 

असतो पण फक्त 

काही काळासाठी.

_____________________________________________

जेव्हा आपल्याला गरज असते

 तेव्हाच लोक आपल्याला 

एकटं सोडून जातात.

_____________________________________________

जग बदलायला काही वेळ लागतो 

पण आपली माणसं 

बदलायला क्षण लागतो.

_____________________________________________

जेव्हा त्रास जास्त होतो तेव्हा 

व्यक्ती रडत नाही शांत बसतो.

_____________________________________________

खिशाला थोडं छिद्र काय पडलं 

पैश्या पेक्षा जास्त तर नाती सरकली.

_____________________________________________

Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तसेच तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.

🙏…धन्यवाद…🙏

Leave a Comment