देशभक्ती स्टेटस मराठी/ Desh Bhakti Status In Marathi

Desh Bhakti Status In Marathi/ देश भक्ती स्टेटस मराठी 

Desh Bhakti Status In Marathi
Desh bhakti status in marathi

Hii friends, How are you? आज मी तुमच्यासाठी देशभक्ती स्टेटस घेऊन आले आहे.


या पोस्टमधे देशभक्ती स्टेटस मराठी, Desh Bhakti Status In Marathi,Desh Bhakti Quotes In Marathi,Desh Bhakti Message In Marathi इत्यादी घेऊन आले आहे.तुम्हाला ही पोस्ट नक्की आवडेल अशी मी आशा करते.

Desh Bhakti Status In Marathi/ देश भक्ती स्टेटस मराठी 


Desh bhakti status in marathi
Desh bhakti status in marathi

“स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे. 

पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे

 आपलं आद्यकर्तव्य आहे”

_____________________________________________


“स्वातंत्र्य म्हणजे संयम….. 

स्वैराचार नव्हे”

_____________________________________________


“व्यक्तिगत चारित्र्यातूनच राष्ट्रीय 

चारित्र्य निर्माण होते”

_____________________________________________


“देवभक्तीहून देशभक्ती 

श्रेष्ठ आहे”

_____________________________________________


“तरुणांचा संहार म्हणजेच राष्टांचा संहार, 

कारण तरुण हेच राष्ट्राचे 

पंचप्राण आहेत”

_____________________________________________


“क्रांती तलवारीने घडत नाही….. 

तत्वाने घडते”

_____________________________________________


‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’ 

या तत्वज्ञानाने जग तेवढे

 आंधळे होईल”

_____________________________________________


“आम्ही या भारत देशाची संतान आहोत, 

आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच,

राष्ट्रावर संकट आल्यास प्राण पणाला 

लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा” 

_____________________________________________


“एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत, 

हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक 

देतात त्यावरूनही कळून येते”

_____________________________________________


जगावे तर वाघासारखे, 

लढावे तर शिवरायांसारखे….

_____________________________________________

झनझविला भगव्याच्या समान तुम्ही, जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही, घडविले श्रींचे स्वराज्य तुम्ही, ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,

श्री राजा शिवछञपती तुम्ही… !! 

_____________________________________________


“देशभक्ताचं रक्त म्हणजे स्वातंत्र्य-वृक्षाचे

 बीजच होय”

_____________________________________________

दोनच ओळी कायम लक्षात ठेवा….

शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते,

निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!! –  

_____________________________________________

बलसागर भारत होवो,

 विश्वात शोभुनी राहो. 

_____________________________________________

 भारतामध्ये केवळ एक नैसर्गिक आक्रमक नेता,

 राष्ट्राच्या स्वातंत्रासाठी झगडणारा होता 

आणि ते म्हणजे लोकमान्य टिळक होते.  

_____________________________________________

राष्ट्र जगायचे असेल तर व्यक्तीने

 मरण पत्करले पाहिजे, 

आत्म्याचेही तंत्र याप्रमाणेच असते. 

_____________________________________________


लाख मेले तरी चालतील पण लाखाचा

 पोशिंदा जगलाच पाहिजे! 

_____________________________________________


सच्चा देशभक्त इतर कोणताही

 अन्याय सहन करेल पण आपल्या

 मातृभूमी वरचा अन्याय सहन करणार नाही.  

_____________________________________________


सुर्य नारायण जर उगवले नसते तर..

 आकाशाचा रंगचं समजला नसता.. 

जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..

 खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..  

_____________________________________________

स्वराज्य तोरण चढे,

 गर्जती तोफांचे चौघडे, 

मराठी पाउल पडते पुढे!  

_____________________________________________

Final word: तुम्हाला ही पोस्ट आवडल्यास नक्की Share करा.तुम्ही तुमच्या मित्रांनाही पाठवा तसेच तुमच्या social media accounts वरही share करा.


Note: तुम्हाला या पोस्टमधे काही बदल हवा असेल तर नक्की comments करुन सांगा.


🙏…धन्यवाद…🙏

Leave a Comment